navra-bayko vinod लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
navra-bayko vinod लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बायको नवर्याला फोन करते
: (रागात) कुठे आहात तुम्ही??
नवरा : कालतुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस
आवडलं होतं,आणि माझ्याकडे पैसे
नव्हते ते घ्यायला.......आणि मी म्हंटलं होतं नंतर
घेईल तुला ते नेकलेस......
बायको : (प्रेमात)
हो..आठवतं ना हो ♥
नवरा : त्या दुकानाच्या शेजारच्या सलून
मध्ये दाढी करतोय....आलो थोडा वेळात

अरे संसार संसार र

शेवंताबाईंसोबत लग्न झाल्या दिवसा पासुन बळवंतराव बायकोच्या स्वभावामुळे जीवनाला कंटाळले होते. रोज रोजच्या भांडणापासुन मुक्ती मिळावी या विचाराने ते एक दिवस भांडण चालू असतानाच तडक बाजारात गेले व विषाची बाटली घेऊन आले.

बायको काही ऎकत नाही हे बघुन त्यांनी बाटली फोडली व गटागटा विष पिऊन झोपले. त्यांना वाटले झोपल्यावर विषाचा परिणाम लौकर होणार व त्रासही होणार नाही.

दोन तासांनी बळवंतरावांना जाग आली हे बघुन पुन्हा शेवंताबाईंनी आपली टकळी सुरु केली,"तुमच कोणतही कामा असच असते. आता बघाना आज विष आणल पण काही फायदा झाला का ? ......................................."

नव-यावारचे प्रेम

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ...
"रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत",
असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते खरंही झाले.


त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं ..!